मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. भाजपाने तर आज शिवसेनेला त्यांच्यात बालेकिल्ल्यात मोठा धक्का दिला. परळमधील शिवसेना नगरसेवक नाना आंबोले यांनाच भाजपाने ग... Read more
रत्नागिरी : दापोली तालुक्यात शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी विरुद्ध रामदास कदम आणि अनंत गिते यांच्यातील अंतर्गत वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आले आहेत. दोघांच्या कार्यपद्धतीवर... Read more
रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अखेर आज राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी शेकडो समर्थकांसह मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. कदम यांच्यासह माजी नगरसेवक रा... Read more
मुंबई : मराठी माणसाच्या हितासाठी कोणाचेही पाय चाटण्यास तयार आहे, परंतु, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कोणाचा डाव असेल तर पाय छाटेन, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज... Read more
मुंबई : शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षांमुळेच मुंबई शहर बकाल झाले. गेली २० वर्षे या पक्षांनी महापालिकेत कोट्यवधींचे घोटाळे आणि भ्रष्टाचार केले आणि मुंबईची इभ्रत चव्हाट्यावर आणली, असे आरोप क... Read more
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार अवस्थेत पोहोचत आहे. शिवसेनेने तर पालिकेतील माजी विरोधीपक्षनेते आणि कॉंग्रेसचे अभ्यासू नेते देवेंद्र आंबेरकर यांनाच आज गळाला लावले. पक्षप... Read more
रत्नागिरी : निवडणुकीत जनतेच्या पैशांचा चुराडा होतो, याची चिंता असल्यानेच सरकरमधून आम्ही बाहेर पडलेलो नाही, सरकारचा पाठींबा काढण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, अशी म... Read more
पणजी : गोवा या राज्यामुळेच देशाला कणखर संरक्षणमंत्री लाभले आहेत, मी या राज्याचे आभार मानतो. कारण या राज्याने देशाला दिलेल्या संरक्षणमंत्र्यामुळे आज संपूर्ण जग सर्जिकल स्ट्राईकवर चर्चा करत आह... Read more
मुंबई : राज्यात सत्ताधारी असणार्या शिवसेना-भाजपाची युती मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तुटल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केली आहे. २६ जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे... Read more
रत्नागिरी : शिवसेनेची भाजपासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असलेली युती तुटली; हा निर्णय शिवसैनिकांसाठी खूप आनंददायी आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर... Read more