मुंबई, विशेष प्रतिनिधीः- मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे पर्यटकांच्या कारला अपघात होवून एकजण ठार झाला तर दोघे किरकोळ जखमी झाले. मंगळवारी पहाटे ४.३० वा. च्या सुमारास ही घटना घडली. सुकुमार... Read more
रत्नागिरी, विशेष प्रतिनिधी:- महिला, तरुणींवर अत्याचार होणाच्या गंभीर घटनांमध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरोच्या अहवालात हे नमुद करण्यात आले आहे. याच... Read more
मुंबई, २९ June : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५१० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६५ व्यक्तींना अटक करण्यात आली... Read more
मुंबई व नवी मुंबई कामोठे नवीन गुन्हे; १७७ लोकांना अटक मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर... Read more
१०० नंबर वर ७८ हजार फोन २ कोटी ७४ लाखांचा दंड मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ७२,६९८ गुन्हे दाखल झाले असून १५,४३... Read more
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच अवैध मद्य बाळगणे आदी प्रकरणात 4 हजार 428 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक... Read more
डोक्यात दगड घालून पुतण्याने चुलता- चुलतीला संपवले रत्नागिरी : जमिन व घराच्या वादातून पुतण्याने चुलता आणि चुलतीच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील व्ह... Read more
रत्नागिरी (आरकेजी): किरकोळ भांडणाचा संताप अनावर झाल्याने पतीने रागात रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. दरम्यान, रक्तस्राव होऊन जागीच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादाय... Read more
रत्नागिरी (आरकेजी): गुहागर तालुक्यातील अनंत चतुर्थीच्या दिवशी दोन गटात झालेल्या मारहाणीत दोन दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर झोंबडी येथील स्मशानात गुरुवारी शोकाकूळ वातावरण... Read more
रत्नागिरी (आरकेजी): अनंतचतुर्थीच्या दिवशी गुहागरमधील झोबंडी पायरवाडी येथे दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत जखमी झालेल्या दोन संख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भावांच्या मृत्यूमुळे स... Read more