नवी दिल्ली : नवीन वर्ष 2021 च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे, “भारतातील तसेच भार... Read more
नवी दिल्ली, 7 डिसेंबर : दिल्ली आणि उत्तर भारतात असलेल्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, त्यासाठी उपयुक्त अशा सर्व तांत्रिक उपाययोजना... Read more
मुंबई, विशेष प्रतिनिधी:- कोव्हिड-१९ वरील लसीच्या आशेमुळे पिवळ्या धातूतील नफा मर्यादित राहिला. साथीच्या प्रभावामुळे मागणीमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरातही घट होत आ... Read more
दिल्ली, 16 Sept : मराठा आरक्षणविषयी लढ्याचे नेतृत्त्व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावे, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन खासदार शेवाळे यां... Read more
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि एसएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण 2030 च्या ऐवजी 2025 पर्यंत कमी होईल असा विश्व... Read more
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ने आज ओदिशाच्या किनाऱ्यावरील व्हीलर बेटावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम लाँच कॉम्प्लेक्सवरून सकाळी 11वाजून 03 मिनिटांनी हायप... Read more
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : यावर्षी संपूर्ण देशात आत्तापर्यंत 7 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आणि नैऋत्य मौसमी पाऊस देशात सर्वत्र मुबलक प्रमाणात झाला आहे. तसेच इतक्या लवकर पावसाचा देशातून मुक्का... Read more
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : देशातील 122 सर्वाधिक प्रदूषित शहरांमधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ‘निळ्य... Read more
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठता वाखाणण्यासाठी आणि गौरव करण्यासाठी प्रतिवर्षी क्रीडा पुरस्कार दिले जातात. चार वर्षे क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि सर्वाधिक उत्कृष्ट काम... Read more
मुंबई, 20 ऑगस्ट : केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज महाराष्ट्रात रायगड येथे आणि छत्तीसगडमधील जगदलपूर येथे ट्रायफेडच्या “ट्रायफूड प्रकल्पाच्या “प्रक्रिया केंद्र... Read more