लातूर : तेल फॅक्टरीमधील टाकी साफ करण्यासाठी उतरलेले ९ कामगार गुदमरून ठार झाल्याची घटना लातूर एमआयडीसीमध्ये घडली. सोमवारी सात कामगार मरण पावले होते. आज मध्यरात्री आणखी दोन कामगारांचे मृतदेह अ... Read more
रत्नागिरी : निवडणुकीत जनतेच्या पैशांचा चुराडा होतो, याची चिंता असल्यानेच सरकरमधून आम्ही बाहेर पडलेलो नाही, सरकारचा पाठींबा काढण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, अशी म... Read more
मुंबई : राज्यात सत्ताधारी असणार्या शिवसेना-भाजपाची युती मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तुटल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केली आहे. २६ जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे... Read more
कोल्हापूर : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच संतापले. संजय निरुपम हा मूर्ख माणूस आहे, त्याचे सार्वजनिक जीवनात योगदान काय ? त्... Read more
मुंबई : महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या गैरसोय होऊ नये, यासाठी रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त... Read more
नवी दिल्ली : राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ४२ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर ३९ जणांना ‘पोलीस पदके’ जाहीर झ... Read more
नागपूर : पत्नी, दोन मुले आणि मुलगी यांची क्रुरपणे हत्या करणार्या नराधमांना फाशी मिळावी, यासाठी न्यायाच्या प्रतिक्षेत असणार्या भैयालाल भोतमांगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी नागप... Read more
रत्नागिरीतील कासव संवर्धन केंद्रांचे यश; कासव तस्करीही रोखली रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : कासवांची तस्करी रोखली जावी, यासाठी जिल्ह्यात सुरू झालेल्या कासव संवर्धन केंद्रांनी मागील पाच वर्षा... Read more
मुंबई : वाहतूक सुरक्षिततेबाबत नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करावी, असे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी आज येथे व्यक्त केले.... Read more
मुंबई : मुंबईच्या तापमानात किंचित वाढ होऊन २४ तासांत कुलाबा येथे २०.६ तर सांताक्रुझमध्ये १७.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदीया येथे ७.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले... Read more