रत्नागिरी दि. 27 : भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात 28 मे 2021 ते 31 मे 2021 रोजी या कालावधीत काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी संबधितांनी सावधानता व सुरक्षिततेचा बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.