मुंबई: चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी मंगळवारी (दि. ३० जून) राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान चिपळूण तालु... Read more
मुंबई: चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी मंगळवारी (दि. ३० जून) भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी संघटनेच्या वतीने विवि... Read more
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत नियुक्ती पत्र प्रदान रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह अनेक पदाधि... Read more
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा १२४ धावांनी धुव्वा; वियोम फाउंडेशनचा कर्णधार ओमकार पाटोळे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मुंबई : अंधेरीतील चित्रकूट टर्फवर रंगलेल्या ‘टॅक्स सही है प्रीमियर ली... Read more
मुंबई (नलिनी गावडे) : Saturday Club Global Trust (सेंट्रल रिजन) यांच्या वतीने आयोजित “उद्योगसेतू – शासनाच्या मदतीने आपल्या व्यवसायाला नवी झेप” हा मार्गदर्शनपर कार्यक्रम फाइन आर्ट... Read more
मुंबई, दि. २९ : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानं... Read more
मुंबई, दि.२९ : राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे, तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य शासनान... Read more
मुजोर खासदार संजय दिना पाटील याच्यावर कडक कारवाई करा! संजय पाटील याची सुरक्षा व्यवस्था त्वरित काढून घ्यावी जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र ची सरकारकडे मागणी मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्या... Read more
विविध शासकीय, सामाजिक आणि कृषी कार्यक्रमांना राहणार उपस्थित रत्नागिरी : माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा लोकसभेचे खासदार नारायणराव राणे हे गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी रत्नागिरी द... Read more
प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि.२२ : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात ‘वेदर स्टेशन’ बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या... Read more









