संविधान बदलण्यासाठी यांना ४०० पार हवे मुंबई, दि.१७: कोणीही राज्यकर्ता सत्तेचा अमर पट्टा घेऊन येत नाही. या देशाच्या जनतेसमोर हुकूमशाहा कितीही मोठी असला तरी ज्यावेळेस सर्व लोक एकवटतात त्यावेळी... Read more
(प्रस्तुत लेख ज्येष्ठ पत्रकार विचारवंत मिलिंद कांबळे – चिंचवलकर यांनी लिहिला आहे) मुंबईची जीवन वाहिनी म्हणून उपनगरीय रेल्वेची ओळख असून, ते ब्रिटिशकाळात अस्तित्वात आलेलं अत्यंत महत्त्वा... Read more
मुंबई, दि.१७: नरेंद्र मोदी केवळ मुखवटा असून त्यांच्या आडून एक शक्ती हा देश चालवत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादर येथील शिवतीर्था... Read more
रत्नागिरी : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सिडकोबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु झाला आहे. सागरी महामार्गालगतच्या गावांचा डिपीआर करण्यासाठी सिडकोची नियुक्ती करण्यात आली असू... Read more
रत्नागिरी : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. कारण महाविकास आघाडीकडून या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सुप्रिया सुळे... Read more
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात येणार अद्यादेशाची होळी रत्नागिरी : रिफायनरी व पालघरमधील वाढवण बंदराला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी व किनारपट्टीवर धनिकांचे साम्राज्य निर्माण करण्यासाठीच... Read more
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी विकास निगमचा एक्सलन्स अॅंड मेरिट पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी विकास निगम या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामंडळाचा को-ऑपरेटिव्ह एक्सलन्स अॅंड मेरिट हा पुरस्कार जाहिर झाला. या पुरस्काराचे... Read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी सुरेंद्र घुडे, देवेंद्र पाटील आणि दिलीप रेडकर यांची निवड
शाहू, फुले, आंबेडकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषणसाठी कोंडयेतील ‘भाकर’ संस्थेची निवड रत्नागिरी. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2019-20 साठी घुडे वठार येथील सुरेंद्र घुडे, 20... Read more
रत्नागिरी : जागावाटपासाठी अमित शहा यांना मुंबईत यावं लागतं, यामध्येच त्यांचं अपयश आहे, तीन तिघाडा आणि काम बिघाडा असं चाललं आहे. एकमेकांचे गळे खेचायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, अशी टीका खास... Read more
रत्नागिरी : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे आज, 29 फेब्रुवारी 2024 रोजी रत्नागिरी येथे एकदिवसीय ‘वार्तालाप’ या माध्यम परिषदेच... Read more