मतांच्या राजकारणाकरिता लाचारी पत्करली;राहुल गांधीचे भाषण हास्यजत्रा; शरद पवार एका मतदारसंघात अडकले नागपूर : मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातून १८ खासदार विजयी झाले होते. आता पुन... Read more
मुंबई, दि. १७: भारत जोडो यात्रा काढून राहुल गांधी यांनी संविधान वाचवण्यासाठी प्रेमाचा संदेश दिला. आजकाल तिरस्कार, द्वेषाचे राजकारण सुरू असून खोटा प्रपोगंडा राबवला जातो आहे, असा हल्लाबोल राजद... Read more
संविधान बदलण्यासाठी यांना ४०० पार हवे मुंबई, दि.१७: कोणीही राज्यकर्ता सत्तेचा अमर पट्टा घेऊन येत नाही. या देशाच्या जनतेसमोर हुकूमशाहा कितीही मोठी असला तरी ज्यावेळेस सर्व लोक एकवटतात त्यावेळी... Read more
मुंबई, दि.१७: नरेंद्र मोदी केवळ मुखवटा असून त्यांच्या आडून एक शक्ती हा देश चालवत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादर येथील शिवतीर्था... Read more
नवी दिल्ली, 16 मार्च : देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्य... Read more
किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याचा केला निर्धार रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील खेरवसे बेनिखुर्द सरपंच मोनिका प्रकाश चव्हाण व उपसरपंच... Read more
रत्नागिरी : येथील विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी आगमन झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे ह... Read more
डोळ्यात तेल घालून लोकसभचे काम करा – उदय सामंत रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समिती सदस्य, ज्येष्ठ उद्योजक किरण सामंत यांच्या उपस्थितीत मिरजोळे जिल्हा परिषद गटातील विविध... Read more
रत्नागिरी : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सिडकोबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु झाला आहे. सागरी महामार्गालगतच्या गावांचा डिपीआर करण्यासाठी सिडकोची नियुक्ती करण्यात आली असू... Read more
माझ्या अनेक संधी हुकल्या आहेत, तरी मी नाराज नाही….मी कुठेही जात नाही – भास्कर जाधव मी मंत्री, गटनेता नाही झालो पण मी चिडलो नाही – भास्कर जाधव ज्याने साथ दिली त्याला साथ द्... Read more