मुंबई, दि. १७: भारत जोडो यात्रा काढून राहुल गांधी यांनी संविधान वाचवण्यासाठी प्रेमाचा संदेश दिला. आजकाल तिरस्कार, द्वेषाचे राजकारण सुरू असून खोटा प्रपोगंडा राबवला जातो आहे, असा हल्लाबोल राजद... Read more
मुंबई, दि.१७: नरेंद्र मोदी केवळ मुखवटा असून त्यांच्या आडून एक शक्ती हा देश चालवत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादर येथील शिवतीर्था... Read more
नवी दिल्ली, 16 मार्च : देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्य... Read more
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांना शासनाचे 81260 कुपिका रक्तसंकलाबद्दल मानपत्र रत्नागिरी – जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने महाराष्ट्रासह अन्य राज्यांत केवळ 15 दिवसांत 81260 कु... Read more
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा जागेवर शिवसेनेचाच दावा आहे – उदय सामंत गोव्याच्या जागेवरही आम्ही दावा करणार – उदय सामंत रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील... Read more
मुंबई, दि. 1 : भारत व बांगलादेशातील नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य, मैत्रीपूर्ण संबंध तसेच सहकार्याची भावना वाढविण्याच्या दृष्टिने केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून भारतभेटीवर आ... Read more
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांनी स्वीकारला पुरस्कार खेड : लोटे औद्योगिक वसाहतीमधील सुप्रिया लाईफसायन्स लि. कंपनीला सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कंपनील... Read more
मुंबई, दि. 28 : विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधिमंडळाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी इंग्लंडमधील वेल्सच्या शिष्टमंडळाने आज विधानभवनाला भेट दिली. यावेळी विधा... Read more
विश्व सुंदरीने पाठिंबा दिल्याने जगभरातवा घांच्या संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागृती – मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. 26 : जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे ‘ता... Read more
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा आज सहकार मेळावा व कार्यशाळा Read more